मराठी SMS
Friday, January 8, 2010
आठवण तुझी आली कि ..
जीव माझा तळमळतो..
दुख तुला होऊ नये म्हणून..
मी स्वतःला सावरतो..!
मैत्री असते १ साठवण,मानाने
मनाला दिलेली आठवण ,
हि नाती कधीच तुटत नाहीत,
ती फक्त मिटून जातात,
जशी बोटावर रंग ठेऊन फुलपाखरे उडून जातात
४ दिवसाची मैत्री मनाला वेड लाऊन जाईल,
जाताजाता डोळ्यात अश्रू देऊन जाईल ,
आयुष्यात नेहमीच आठवण तुझी येत राहील,
तुजविना मैत्रीची किंमत अधुरी राहील.
आपले प्रेम असावे ,
जसा शिंपल्यातला मोती ,
माणसे जरी दुरावली तरी ,
प्रेमाच्या अखंड जळोत ज्योती .
गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती Talk Time मिळेल
दुकानदार :७ रुपये
गावकरी :ठीक आहे राहिलेल्या ३ रुपयाचे चोकॅलेत द्या .
मनात होते बरेच काही
मनात सारे राहून गेले
तुला द्यायचे सुख
माझ्या ओंजळीतून वाहून गेले
नजरेत स्वप्न पुन्हा दाखवले कोणीतरी ,
जगण्याची हिम्मत जागून गेले कोणीतरी ,
काय हे खर प्रेम आहे?
कि पुन्हा एक_मृगजळ
दाखून गेले कोणीतरी***
मैत्री "हे एक *इन्द्रधनुष* आहे ..जे ७ भावनांचे असते -
प्रेम
दुख
हर्ष
सत्य
विस्वास
गुप्तता
आणि
सहकार्य
0 comments:
Post a Comment