नशीब
Saturday, January 30, 2010
जी माणस हवीशी वाटतात
ती कधीही भेटत नाहीत
जी माणस नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जावू नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लगते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ
तेव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचच चालत नाही
ती कधीही भेटत नाहीत
जी माणस नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जावू नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लगते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ
तेव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचच चालत नाही
0 comments:
Post a Comment