मराठी चारोळ्या

Pages

'बो'लावल्याशिवाय कुठंही जाऊ नये

Tuesday, February 9, 2010

शंतनुराव किर्लोस्करांचं नाव घेतलं रे घेतलं , की त्यांची गळ्यात ‘ बो

’ असलेली आणि सुटाबुटांतली तजेलदार मूर्ती डोळ्यांसमोर पटकन उभी राहते .
एकानं पुलंना सहजच विचारलं , ‘ भाई शंतनुराव किर्लोस्कर नेहमी ‘ बो ’ का हो लावायचे ?
त्यावर पुलंनी लागलीच उत्तर दिलं , ‘ त्याचं काय आहे , शंतनुरावांच्या लहानपणी त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं , की ‘ बाबा रे , बोलावल्याशिवाय कुठंही जाऊ नये .’ तेव्हापासून शंतनुराव ‘ बो ’ लावल्याशिवाय कुठंही जात नसत .’

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP